Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात अति मुसळधार पावसाची शक्यता

Webdunia
रविवार, 29 ऑगस्ट 2021 (17:07 IST)
राज्यात पुढील 3 दिवस पावसाचे पुन्हा आगमन होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात 30 ऑगस्ट रोजी पावसाचा जोर वाढून परभणी, नाशिक,ठाणे,रायगड,कोकण पट्टा,पालघर या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.याच बरोबर मराठवाड्यासह विदर्भ भागात देखील मुसळधार पाऊस येण्याची शक्यता वर्तवली आहे.
 
पुढील 4 ते 5 दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या मोठ्या मेघसरी कोसळणार आहेत. मागील काही दिवसांपासून मुंबईत पावसाने विश्रांती घेतली आहे. दरम्यानच्या काळात काही ठिकाणी कमी प्रमाणात पावसाची नोंद करण्यात आली आहे. पण मंगळवारी आणि बुधवारी म्हणजेच 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबईसह महाराष्ट्रा मध्ये चांगल्या पावसाची शक्यता देखील यापूर्वी हवामान खात्या कडून वर्तवण्यात आली आहे.

संबंधित माहिती

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

बुरख्याच्या वादावर माधवी लता बोलल्या कोणाला घाबरत नाही

पाकिस्तानकडे बांगड्याही नाहीत... पंतप्रधान मोदींनी भारत आघाडीवर निशाणा साधला

मुंबईत 29 लाखांना विकले रीवा येथून चोरीला गेलेले सहा महिन्यांचे बाळ

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

पत्नीने वेळेवर जेवण न दिल्याने संतप्त पतीने कुऱ्हाडीने वार करून हत्या केली

पुढील लेख
Show comments