Dharma Sangrah

दिवाळीत भारनियमन नाही : ऊर्जामंत्री

Webdunia
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017 (09:04 IST)

राज्यात विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र  मुंबई शहरात कुठलेही भारनियमन होणार नाही. विजेची कमतरता भरून काढण्यासाठी खुल्या बाजारातून १२०० मेगावॅट वीज घेण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. 

मोठ्या शहरांमध्ये भारनियमन केले जाणार नाही. भारनियमन केवळ नगरपालिका भागातच करण्यात येईल. ते ही तात्पुरत्या स्वरूपाचे आहे. दिवाळीत भारनियमन होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.  या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी जनतेने काही दिवस विजेची बचत करावी, असे आवाहन यावेळी बावनकुळे यांनी केले. येत्या १५ दिवसांत विजेची समस्या सुटेल आणि परिस्थिती सुरळीत होईल असे त्यांनी सांगितले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

लाडक्या बहिणींनो घाई करा! ३० एप्रिलपर्यंत e-KYC अपडेट न केल्यास 'लाडकी बहीण' योजनेचा १५०० रुपयांचा हप्ता रखडणार

संजय राऊतांचा मोठा दावा, ममता आणि स्टालिन पुन्हा सत्तेत येणार! ; शाहांना दिला 'हा' महत्त्वाचा सल्ला

LIVE: सुनेत्रा मुख्यमंत्री झाल्यास मला आनंदच होईल, बारामतीमध्ये मतदान केल्यानंतर सुप्रिया म्हणाल्या

सुनेत्रा मुख्यमंत्री झाल्यास मला आनंदच होईल, बारामतीमध्ये मतदान केल्यानंतर सुप्रिया म्हणाल्या

भिवंडी स्थानकावर दुर्दैवी अपघात: धावत्या रेल्वेतून उतरताना फलाटाखाली पडून १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू

पुढील लेख
Show comments