Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आघाडी सरकारच्या काळात दिल्या जमिनी - मुख्यमंत्री

Webdunia
आज दुस-या दिवशी विरोधकांनी  पावसाळी अधिवेशनाच्या  मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यास जश्यास तसे अगदी  चोख उत्तर दिले आहे. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर    सिडको जमीन घोटाळ्यावरून गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्या आरोपांचं  खंडन केलं. अर्धी वस्तुस्थिती  विरोधी पक्षांनी मांडली आहे. आघाडी सरकारच्या काळात प्रकल्पग्रस्तांना पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना  जमिनी दिल्या गेल्या आहेत.
 
जमिनीचं वाटप  आघाडी सरकारच्या काळात 660 हेक्टर झालं होतं. जिल्हाधिका-यांच्या  या जमिनी  अखत्यारितील आहेत. जिल्ह्याधिका-यांचे अधिकार  आघाडी सरकारच्या काळात वाढवण्यात आले. पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात जमीन व्यवहाराचे अधिकार  अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत, त्यामुळे त्याचा मंत्र्यांशी किंवा मंत्रालयाशी संबंध नाही. कुणाच्या तरी सांगण्यावरून आरोप करू नका, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी पृथ्वीराज चव्हाणांना दिला आहे. त्यामुळे हे अधिवेशन सुद्धा आरोपात होते की काही कामकाज होणार    आहे, असा प्रश्न निर्माण होतो आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

LIVE: महाकुंभ चेंगराचेंगरीत 100 हून अधिक मृत्यू झाल्याचा संजय राऊतांचा दावा

महाकुंभ चेंगराचेंगरीत 100 हून अधिक मृत्यू, संजय राऊत यांनी केला मोठा दावा

रशियाने रात्री युक्रेनवर 80 हून अधिक ड्रोन गोळीबार केला, चार नागरिक ठार, नऊ जखमी

IND vs ENG :चौथा T20 सामना, तो कधी आणि किती वाजता सुरू होईल हे जाणून घ्या

काँग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधला, म्हणाले- संसदीय समित्या केवळ दिखावा बनल्या आहे

पुढील लेख
Show comments