Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गंभीर गुन्ह्यांच्या तपासात महाराष्ट्र जगाच्या पाठीमागे

Webdunia
मंगळवार, 7 मार्च 2017 (16:50 IST)
हत्या, दहशतवादी कारवाया यांसारख्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासात महाराष्ट्र जगाच्या पाठीमागे आहे,अशी खंत उच्च न्यायालयाने व्यक्त केली. अशा गुन्ह्यांच्या तपासकामात अद्ययावत तंत्रे वापरून जग पुढे गेले आहे. मात्र, महाराष्ट्रासारखी काही राज्ये अजूनही जुन्यातच अडकून पडली आहेत तसेच राज्यांतील विविध तपास यंत्रणा अयोग्य पद्धतीने चौकशी करतात परिणामी आरोपींच्या सुटकेचा मार्ग मोकळा होतो, असे मत न्या. व्ही. एम. कानडे आणि न्या. पी. आर. बोरा यांच्या खंडपीठाने व्यक्त केले.
 
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक निखील राणे यांची आठ वर्षापूर्वी नोव्हेंबर 2009 मध्ये भरदिवसा पुण्यात हत्या झाली. मात्र  आरोपींचा छडा लावण्यास पुणे पोलीस तसेच सीआयडी पोलीसांना अपशय आल्याने हा तपास सीबीआयकउे वर्ग करावा अशी मागणी करणारी याचिका राणे यांच्या पत्नी अश्‍विनी राणे यांनी उच्च न्यायालयात केली आहे. याचिकेवर सुनावणी झाली यात  राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले.
सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

भाजपचे आमदार टेकचंद सावरकर यांचे लाडकी बहीण योजनेवर वादग्रस्त विधान, विजय वडेट्टीवार यांची टीका

पॅरासिटामॉलसह 53 औषधे गुणवत्ता चाचणीत नापास! व्हिटॅमिनच्या गोळ्याही धोकादायक

Work Pressure मुळे वाढत आहे cardiac arrest, काय आहे Smoke Break ज्यामुळे आजार पसरताय

देशात पहिल्यांदाच धावणार एअर ट्रेन,कुठून कुठे धावणार जाणून घ्या

अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर आदित्य ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केले

पुढील लेख
Show comments