Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात पुन्हा येत्या दोन दिवसात अवकाळी पावसाचं संकट

Webdunia
शनिवार, 5 फेब्रुवारी 2022 (19:28 IST)
राज्यात वातावरणाच्या बदल मुळे किनारी पट्टीच्या भागात हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. राज्यावर अवकाळी पावसाचे संकट असून पुढील दोन दिवस किनारी भागात पावसाची शक्यता आहे. 
गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीची लाट कायम असण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. वातावरणाच्या बदल मुळे किनारी भागात येत्या दोन दिवसात मेघसरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणातील किनारपट्टीतील शेतकरी चिंतेत आहे.   

संबंधित माहिती

RSS चा तिसरा शैक्षणिक वर्ग नागपुरात सुरु होणार

सुनील छेत्रीने इंटरनॅशनल फुटबॉल मधून घेतला संन्यास, 6 जूनला खेळतील शेवटची मॅच

28 आठवड्यांच्या गर्भालाही जगण्याचा अधिकार, गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Bomb Threat च्या फ्लाइटमध्ये बॉम्बची अफवा, टॉयलेटमध्ये टिश्यू पेपरवर मेसेज

मुंबई मध्ये 'स्पेशल 26' सारखे कांड, क्राईम ब्रांच सांगून कॅफे मालकाचे घर लुटले

कारमधून मिळाले दोन मृतदेह, मुंबई होर्डिंग अपघात 16 जणांचा मृत्यू

नागपूर मध्ये फ्लाईओपर वरून उडी घेतली महिलेने

पीएम नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये केला मोठा खुलासा, म्हणाले काँग्रेस अल्पसंख्यांकांना देऊ इच्छित आहे 15 प्रतिशत बजेट

मुलगा आणि मुलीच्या प्रेमापोटी संपुष्टात आली शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची पार्टी- अमित शाह

मध्यप्रदेशात भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू, एक गंभीर

पुढील लेख
Show comments