Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पोषक पर्जन्यमान व वातावरण असल्याखेरीज सोयाबीनची पेरणी होऊ नये याची दक्षता घ्या - दादा भुसे

Webdunia
शनिवार, 18 जून 2022 (09:37 IST)
राज्यात यंदा सोयाबीनचे क्षेत्र वाढणार असून, त्याच्या पेरणीची घाई गडबड होण्याची शक्यता असल्याने पोषक पर्जन्यमान व वातावरण असल्याखेरीज सोयाबीनची पेरणी होऊ नये याची दक्षता कृषी विभाग व शेतकऱ्यांनीही घ्यावी, अशा सूचना राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिल्या.
 
महाराष्ट्रात अजूनही मोसमी पावसाचे आगमन झालेले नाही. पाऊस लांबणे किंवा अपुरा कोसळणे अशा शक्यता गृहीत धरून पेरणीचे नियोजन व्हावे.
 
सलग तीन दिवसात किमान 70 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याखेरीज पेरणी करू नये, असे आवाहन कृषीमंत्र्यांनी केले आहे. साताऱ्यात कृषी आढावा बैठकीत खरीप हंगाम नियोजनाची अधिकाऱ्यांकडून माहिती घेताना ते बोलत होते. 

संबंधित माहिती

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीवर कोहलीचे विधान,काम पूर्ण झाल्यावर मी निघून जाईन

फिलिपाइन्स ने नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा चीनचा इशारा

World Telecommunication Day 2024 :हा दिवस कधी आणि कसा सुरू झाला इतिहास जाणून घ्या

World Hypertension Day 2024 : जागतिक उच्च रक्तदाब दिवसकधी आणि का साजरा केला जातो, जाणून घ्या

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

पुढील लेख
Show comments