suvichar

'मी मुख्यमंत्री बोलतोय' तून थेट जनतेशी संवाद

Webdunia
बुधवार, 5 एप्रिल 2017 (20:48 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मन की बात' या कार्यक्रमाच्या धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टीव्हीवरील 'मी मुख्यमंत्री बोलतोय' या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील शेतकर्‍यांशी आणि सर्वसामान्य जनतेशी थेट संवाद साधणार आहेत. महिन्यातून एक दिवस सह्याद्री वाहिनीसह अन्य मराठी वृत्तवाहिन्यांवरून हा कार्यक्रम प्रसारित होणार असून त्यातील पहिला भाग चित्रितही झाला आहे. येत्या रविवारी हा कार्यक्रम सर्वांना पाहता येणार आहे. पहिल्या भागाचे चित्रीकरण पूर्ण झाले. राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने मंत्रालयात नव्याने बांधण्यात आलेल्या स्टुडिओमध्ये या भागाचे चित्रीकरण केले. यातून शेतकर्‍यांच्या कर्जमाफीवरून रान उठवणार्‍या विरोधकांना गप्प करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला ३० मे पासून उपोषण करण्याचा अल्टिमेटम

सरकारने माझी सुरक्षा आणि वाहने परत घ्यावीत, खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

सात्विक-चिराग जोडी उपांत्य फेरीत, सिंधू-लक्ष्याचा प्रवास संपला

मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र सरकारला ३० मे पासून उपोषण सुरू करण्याचा अल्टिमेटम दिला

CBSE बोर्डचा नवा नियम : आता इयत्ता ९वी-१०वी मध्ये तीन भाषा शिकणे अनिवार्य असणार, नियम १ जुलैपासून लागू

पुढील लेख
Show comments