rashifal-2026

धनंजय मुंडेंची आमदारकीही धोक्यात?

Webdunia
बुधवार, 5 मार्च 2025 (17:53 IST)
अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा 4 मार्च रोजी दिला. त्यांच्यावर बीडचे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणि कृषी खात्यातील कथित घोटाळ्याच्या आरोपांमुळे चर्चित असलेले धनंजय मुंडे यांनी सहाय्यक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी यांच्यासह सागर बंगल्यावर जाऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपला राजीनामा दिला. फडणवीसांनी त्यांचा राजीनामा स्वीकार केल्याचे पत्रकारांना सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडे यांना कार्यमुक्त केल्याची अधिकृत घोषणा केली. 
ALSO READ: धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यासाठी ८० दिवस का लागले? सुप्रिया सुळे यांचा प्रश्न
राजीनामा दिल्यानन्तर आता मुंडे यांची आमदारकी राहणार का? हा प्रश्न उद्भवत आहे. आता राजीनामा दिल्यावर धनंजय मुंडे हे अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सभागृहात उपस्थित राहणार का हे पाहावे लागणार आहे. मात्र अद्याप तरी धनंजय मुंडे यांच्या आमदारकीला कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात येत आहे. 
ALSO READ: अबू आझमी यांनी औरंगजेबावरील त्यांचे विधान मागे घेतले, रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले
सध्या तरी धनंजय मुंडे यांना सह आरोपी करणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यांच्या विरुद्ध कोणताही ठोस पुरावा चार्जशीट मध्ये नसल्याचे सांगण्यात येत आहे.आता पुढे काय होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 
Edited By - Priya Dixit
ALSO READ: मंत्र्याच्या पीएला फाईल मंजूर करण्यासाठी लाच देण्याचा भाजप नेत्याचा आरोप

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकाला व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे 1.06 कोटी रुपयांची फसवणूक

LIVE: पुण्यातील हवा विषारी झाली, एक्यूआय 242 वर पोहोचला

पुण्यातील हवा विषारी झाली, एक्यूआय 242 वर पोहोचला

इंडिगो संकटावर भारतीय रेल्वेची मोठी घोषणा, अडकलेल्या प्रवाशांसाठी 84 विशेष गाड्या चालवणार

नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रभावित मार्गांसाठी कमाल भाडे मर्यादा निश्चित केली

पुढील लेख
Show comments