Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धनगर आरक्षणाच्या आश्वासनाची मुख्यमंत्र्यांना आठवण आहे का?

Webdunia
निवडणुकांच्या वेळी मोठमोठ्या बाता मारायच्या आणि सत्तेत आल्यावर कुणी जाब विचारलाच, तर विरोधकांवर खापर फोडायचे हीच फडणवीस सरकारची नीती आहे. धनगर समाजाला मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत आरक्षण देऊ, अशा गमजा मारणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पाच वर्षे पूर्ण होत आली तरी धनगर आरक्षणाचे नावही काढले नाही. 
 
जाब विचारला की सरळ विरोधकांवर ढकलण्याची युक्ती मुख्यमंत्री वापरत आहेत. पण जनता सगळे जाणून आहे. विरोधी पक्षांचे नेते, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी वेळोवेळी सर्व माध्यमांतून हा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे दोषारोप करण्यापेक्षा मुख्यमंत्री महोदयांनी आपण दिलेली आश्वासने पूर्ण करण्याकडे लक्ष केंद्रित करावे, अन्यथा जनता घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

महादेवाने स्वतःचे सासरे दक्ष प्रजापतीचे शीर का कापले? कथा वाचा

सूर्य शांती : सूर्य ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी 5 विशेष उपाय

या लोकांना संधिवात होण्याचा सर्वाधिक धोका असतो! 5 महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

उत्कटासन करण्याचे 6 फायदे जाणून घ्या

प्रेरणादायी कथा : श्रावण बाळाची गोष्ट

सर्व पहा

नवीन

LIVE: राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबल यांना सर्वोच्च न्यायालया कडून मोठा दिलासा

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची मनी लाँड्रिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ईडीची याचिका फेटाळली

नवाब मलिक यांना दिलासा,ॲट्रॉसिटी कायद्या प्रकरणी मुंबई पोलिस क्लोजर रिपोर्ट दाखल करणार

प्रज्ञानंदने देशबांधव हरिकृष्ण, गुकेश आणि अर्जुन इरिगेसी यांचा पराभव केला

विराट कोहली 12 वर्षांनंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज,खेळणार रणजी सामना

पुढील लेख
Show comments