Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इयत्ता पहिली ते इयत्ता चौथीचे वर्ग सुरु होण्याचे संकेत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले

Webdunia
शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (09:49 IST)
कोरोनामुळे राज्यातील शाळा महाविद्यालये ,शिकवणी वर्ग बंद होते. आता शहरी भागात आठवी ते बारावी वर्ग सुरु आहे. आता ग्रामीण भागात पाचवी ते बारावी वर्ग सुरु झाल्यानंतर आता शिक्षण विभाग इयत्ता पहिली ते इयत्ता चौथीचे वर्ग सुरु करण्याचा हालचाली करत आहे. त्या साठी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी ऑनलाईन चर्चा केली.
 
दिवाळी नंतर हे वर्ग सुरु करण्यात येतील अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव बघता बालवाडीचे वर्ग देखील सुरु करण्याची शक्यता वर्तवली आहे. गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे ऑनलाईन वर्गाला सर्व विद्यार्थी वैतागले आहे. दिवाळी नंतर कोरोनाची आकडेवारी बघून पुढील निर्णय घेता येईल. असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
 
सध्या शहरी भागात इयत्ता 8 वी ते 12 चे वर्ग सुरु आहेत.ग्रामीण भागात इयत्ता  5 वी ते महाविद्यालयीन वर्ग भरवले जात आहे. राज्यातील कोरोनाचा आढावा घेतल्यावर प्रकरणात वाढ जाहली नसल्यास शाळा उघडल्याचे निर्णय घेतले जातील. या संदर्भात अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

ठाण्यात नैराश्याने ग्रस्त एका व्यक्तीने केली आत्महत्या

महाराष्ट्रात जीबीएसच्या रुग्णांची संख्या २०७ वर पोहोचली

LIVE: मुख्यमंत्री फडणवीसांनी कुटुंबासह महाकुंभ त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले

छत्तीसगडहून महाकुंभाला लोकांना घेऊन जाणाऱ्या बोलेरोला भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू तर १९ जखमी

कसाबला मुंबईत ज्या तुरुंगात ठेवण्यात आले होते त्याच तुरुंगात तहव्वुर राणा राहील, फडणवीसांनी दिले संकेत

पुढील लेख
Show comments