Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अकरावी ऍडमिशनला कुठलीही अडचण येणार नाही -बच्चू कडू

Webdunia
बुधवार, 11 ऑगस्ट 2021 (16:00 IST)
अकरावी ऍडमिशनला कुठलीही अडचण येणार नसल्याची प्रतिक्रिया शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे. गरज पडल्यास संख्या वाढवू मात्र एकही जण शिक्षणापासून वंचित राहणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय. तर शाळा मोठ्या नेत्यांच्या, राजकीय नेत्यांच्या आहेत. त्यामुळे कारवाई होत नसल्यामुळे कारवाई होत नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
 
बच्चू कडू म्हणाले, 'ऍडमिशनला कुठलीही अडचण येणार नाही.एकाही मुलाला ऍडमिशन मिळणार नाही असं होणार नाही. सीईटीचे शुल्क परत मिळेल, तो त्यांचा अधिकार आहे. आमचं प्रशासन सगळं हात मिळवलेले आहे, प्रशासन त्यांच्या बाजूने उभं राहतं. शाळां मोठ्या नेत्यांच्या, राजकीय नेत्यांच्या आहेत, म्हणून कारवाई होत नाही, त्यांना भीती वाटतेय. अधिकाऱ्यांची कार्यक्षमता संपलीय, त्यामुळे कायदा बद्दलविण्याचा विचार करतोय.'

संबंधित माहिती

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुण्यात भरधाव वेगात असलेल्या आलिशान कारने दुचाकीला धडक दिली, दोघांचा मृत्यू

SRH vs PBKS : आजच्या सामन्यात हैदराबादची नजर दुसऱ्या स्थानावर असेल

पुढील लेख
Show comments