rashifal-2026

सावरकरांना भारतरत्न मिळाला नाही तरी चालेल, पण त्यांचा अपमान थांबवा-देवेंद्र फडणवीस

Webdunia
बुधवार, 28 डिसेंबर 2022 (09:03 IST)
संतांना जातीपातीच्या राजकारणात का अडकवता? महापुरुषांबाबत बोलताना परबांनी सावरकरांचा एकदाही उल्लेख केला नाही. संताचा अपमान काहीजण करतात ते चुकीचं नाही का? वारकऱ्यांवरील सुषमा अंधारेंच्या विधानावरून देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले .राहुल गांधी सावरकरांचा अपमान करतात पण तुम्ही काही बोलत नाही. राहुल गांधी सावरकरांना माफीवर म्हणतात आणि त्यांच्यासोबतच फिरता.सावरकरांच्या अपमानाबद्दल का बोलत नाही? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मविआ नेत्यांना केला. सावरकरांना भारतरत्न मिळाला नाही तरी चालेल पण त्यांचा अपमान थांबवा, असेही ते म्हणाले.
 
संजय राऊत यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, संजय राऊत महाराजांचा उल्लेख शिवाजी म्हणून करतात. राऊत बाबासाहेबांच जन्मस्थळ चुकीचं सांगतात असेही ते म्हणाले. महापुरुषांच्या वक्तव्यावरून गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघालं होत. आज विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात निवेदन देत असताना काही सवाल उपस्थित करताच सभागृहात गोंधळाच वातावरण तयार झालं.

Edited By -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

ज्येष्ठ नागरिक, 45 वर्षांवरील महिला आणि गर्भवती महिलांना आपोआप खालचा बर्थ मिळेल', अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केले

ठाण्यातील घोडबंदर रोड प्रकल्प 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

LIVE: शिक्षकांनी टीईटीच्या आदेशाचा निषेध केला

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक, पुणे-लोणावळा लोकलसह अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द

रतन टाटा यांच्या आई सिमोन टाटा यांचे निधन

पुढील लेख
Show comments