Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल का करू नये?

Webdunia
गुरूवार, 16 मार्च 2017 (14:31 IST)

विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा संतप्त सवाल

विधिमंडळात सलग दुस-या आठवड्यातही शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गाजत असून शेतकरी कर्जमाफी साठी विरोधकांचे आंदोलनसत्र सुरूच आहे. विरोधक कर्जमाफीच्या मागणीवर ठाम आहेत. आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन करत विरोधकांनी 'लेके रहेंगे लेके रहेंगे, कर्जमाफी लेके रहेंगे', 'जो सरकार निकम्मी है, वो सरकार बदलनी है' अशी जोरदार घोषणाबाजी केली. शेतकरी आत्महत्यांना जबाबदार असणाऱ्या सरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल का करू नये? असा संतप्त सवाल यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी उपस्थित केला. 

पीएम नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये केला मोठा खुलासा, म्हणाले काँग्रेस अल्पसंख्यांकांना देऊ इच्छित आहे 15 प्रतिशत बजेट

मुलगा आणि मुलीच्या प्रेमापोटी संपुष्टात आली शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची पार्टी- अमित शाह

मध्यप्रदेशात भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू, एक गंभीर

भारताने चीन सीमेजवळ टँक रिपेअर युनिट उभारले, पाकिस्तानची अवस्था बिकट

माझे काम संपल्यावर मी मी निघून जाईन, कोहलीचे मोठे वक्तव्य

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

पुढील लेख
Show comments