Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शेतकर्‍यांसाठी पणन मंडळाकडून टोल फ्री नंबर

Webdunia
शेतकर्‍याला माल द्यायचा असेल, अडचणी येत असतील तर त्यांनी पणन मंडळाशी संपर्क करावा, असं आवाहन त्यांनी केलं. त्यासाठी पणन मंडळाकडून 18002330244 हा टोल फ्री नंबर तयार करण्यात आला आहे. शेतकरी त्याच्यावर संपर्क साधू शकतात. शेतकऱ्याला शेतमाल द्यायचा असेल, काही अडचणी येत असतील तर ते संपर्क करू शकतील, असं सदाभाऊ खोत म्हणाले.“शेतकरी संपाआडून काँग्रेस-राष्ट्रवादीचा गोंधळ आणि दंगा घालण्याचा प्रयत्न सुरु आहे”, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला. 
 
शेतकरी संपामुळे नाशिक, पुण्यात भाजीपाला आवक घटली आहे, मात्र मुंबईत काही परिणाम नाही, असं  सदाभाऊ खोत यांनी सांगितलं. भाजीपाला आणि दुधाव्यतिरिक्त इतर माल अडवून नासधूस होतेय. हे करणारे शेतकरी नाहीत. यात शेतकऱ्यांच्या आड काही मंडळी घुसली आहेत. ज्यांना 15 वर्ष काही करता आलं नाही ते संप चिघळवत आहेत, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला.

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments