Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फटाक्यांमुळे अनेक ठिकाणी आग

Webdunia
शनिवार, 6 नोव्हेंबर 2021 (17:39 IST)
गेल्यावर्षी दिवाळीदरम्यान फटाक्यांमुळे व कचऱ्याला आग लागून नऊ घटना घडल्या होत्या, तर यंदा ते प्रमाण १७वर पोहोचले आहे. फटाक्यांमुळे लागलेल्या या आगींवर अग्निशमन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने तात्काळ नियंत्रण मिळवित मोठी हानी टाळली आहे. तर, ठाणे शहरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यांमुळे सर्वाधिक आग लागल्याच्या घटनांची नोंद या विभागाकडे करण्यात आली आहे.

यावर्षी ठाणे शहरात दिवाळीदरम्यान म्हणजेच ६ ते ९ नोव्हेंबरपर्यंत फटाके आणि फटाक्यांच्या कचऱ्यामुळे आग लागलेल्या घटना या लोकमान्यनगर, कळवा, वागळे, वर्तकनगर, माजीवाडा-मानपाडा, दिवा, उथळसर, नौपाडा-कोपरी परिसरात घडल्या आहेत. या चार ते पाच दिवसांत शॉट सर्किटमुळे, फटाके, कचरा अशा कारणांमुळे एकूण ५२ ठिकाणी आग लागल्याच्या घटनांची नोंद आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे झाली आहे. तर, गेल्या वर्षी दिवाळीच्या पाच दिवसांत २० ठिकाणी आग लागल्याची नोंद आहे. फटाक्यांमुळे तसेच शॉट सर्किटमुळे जरी आग लागल्याच्या घटना असल्या तरी यावर्षी या घटना दुप्पट वाढल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.

संबंधित माहिती

नॅशनल आयकॉन सचिन तेंडुलकरने मुलगा अर्जुनसोबत बजावला मतदानाचा हक्क

Lok Sabha Election: आदित्य ठाकरेंचा मोठा दावा, म्हणाले- 'मतदान जाणूनबुजून कमी करवले जात आहे

Lok Sabha Election 2024: राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात दुपारी 1 वाजे पर्यंत 27.78 टक्के मतदान

गुजरातमध्ये 4 ISIS दहशतवाद्यांना अटक, ATS तपासात गुंतली

छत्तीसगडच्या कवर्धामध्ये पिकअप दरीत कोसळली, 18 मजुरांचा मृत्यू

12वीचा निकाल उद्या लागणार

IPL 2024: पहिल्या क्वालिफायरमध्ये हैदराबादचा सामना कोलकाताशी

स्मृति इराणी यांनी गौरीगंजमध्ये केले मतदान, विकसित भारत संकल्प आणि महिला कल्याणासाठी टाकले मत

समुद्रात संपले नावेचे इंधन, भारतीय तटरक्षक दलाने वाचवले 26 लोकांचे प्राण

नाइट्रोजन पान खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलीच्या पोटात झाले छिद्र

पुढील लेख
Show comments