Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बंगाल ते महाराष्ट्र, गंगेत तरंगणारे पापी राजकारण

Webdunia
रविवार, 23 मे 2021 (10:09 IST)
"गंगेत तरंगणाऱ्या शेकडो प्रेतांना लस मिळाली नाही. निदान त्यांना गोमूत्र मिळायला हवे होते. कोरोना असो की चक्रीवादळ प्रत्येक संकटाचे राजकारण सुरू आहे. म्हणून गंगेत फेकलेली प्रेतं जिवंत होतील काय?" असा रोखठोक सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या स्तंभातून केला आहे.
 
"देशात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. पण फाजील आत्मविश्वासाचे फुगे उंच हवेत उडत आहेत. भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी गोमूत्र सेवनामुळे कोरोना झाला नाही असं सांगितलं."
 
"भारतातील गोमूत्र प्राशनावरून रशियासह अनेक देशातील वृत्तपत्रांनी टीका केली आहे. गंगेत जे हजारो मृतदेह सोडून देण्यात आले व ज्यांच्यावर धड अंत्यसंस्कारही होऊ शकले नाहीत, त्यांच्यापर्यंत हा गोमूत्र संदेश गेला असता तर त्यांना गंगेत फेकून देण्याची वेळ आली नसती. गंगेत तरंगणाऱ्या प्रेतांनी भारताचा भेसूर चेहरा जगासमोर आणला," असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments