rashifal-2026

सीमावाद चिघळला; महाराष्ट्र-कर्नाटकदरम्यानची बससेवा पुन्हा बंद

Webdunia
बुधवार, 7 डिसेंबर 2022 (09:39 IST)
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळला असून, आज ‘कन्नड रक्षण वेदिके’ या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला चढवला. या हल्ल्याचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटत आहेत. दोन्ही राज्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने महाराष्ट्र-कर्नाटकदरम्यानची बससेवा पुन्हा बंद करण्यात आली आहे. वातावरण शांत होईपर्यंत बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय दोन्ही राज्यांनी घेतला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

"मला वाटत नाही की मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडते"; लग्न मोडल्यानंतर मानधनाचे मोठे विधान

महाराष्ट्राला पंप साठवणूक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी ५४ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली

पुणे: रुग्णाच्या मृत्यूनंतर रुग्णालयात तोडफोड, ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे जमीन घोटाळ्यात उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला पोलीस संरक्षण देत आहे का? मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

LIVE: सभापती राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांची मागणी फेटाळली

पुढील लेख
Show comments