Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'त्या' राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करून अटक करणार

Webdunia
गुरूवार, 4 मार्च 2021 (17:54 IST)
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा संबंध एका तृतीपंथीय व्यक्तीशी असल्याची पोस्ट एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने शेअर केली होती. या पोस्टचा उल्लेख अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधासभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पटोले यांनी केला. यावेळीस भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सभागृहात आवाज उठवला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर एफआयआर दाखल करून तात्काळ त्याला जेरबंद करण्याची मागणी केली. यालाच प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  त्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करून अटक केली जाईल असं सांगितलं.
 
देवेंद्र फडणवीस सभागृहात म्हणाले की, राष्ट्रवादीच्या चिंचवडच्या एका कार्यकर्त्याने ही पोस्ट लिहिली. जर आमच्या पक्षाच्या लोकांनी सरकारविरोधात काही बोललं तरी देखील जेलमध्ये टाकलं जात. पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता अशाप्रकारे पोस्ट लिहितो आणि त्याच्या साधी कारवाई केली जात नाही.  अशाप्रकारणे इथे बसलेल्या सगळ्यांविरोधात लिहिणे हे योग्य नाही आहे. जर खरंच सरकारमध्ये नैतिकता असेल तर त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर एफआयआर दाखल करावी आणि त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे.
 
यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ‘राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असो किंवा इतर पक्षाचा कार्यकर्ता असो, त्याने जर चुक केली आहे, तर आजच्या आज त्याच्यावर कारवाई करून अटक केली जाईल.’

संबंधित माहिती

Potato Price: बटाट्यामुळे बिघडणार घराचे बजेट, महाग होण्याची शक्यता

नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यावर ईव्हीएमला हार घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल

263 कोटी टीडीएस घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने आणखी एक अटक केली

अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट,आप'चा भाजपवर मोठा आरोप

IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार,हेड आणि नरेन यांच्यात रोमांचक लढत

Russia-Ukraine War: रशियाने युक्रेनवर दोन क्षेपणास्त्रे डागली, 10 जणांचा मृत्यू

मान्सून 9 ते 16 जूनदरम्यान महाराष्ट्रात येण्याची शक्यता

नॅशनल आयकॉन सचिन तेंडुलकरने मुलगा अर्जुनसोबत बजावला मतदानाचा हक्क

Lok Sabha Election: आदित्य ठाकरेंचा मोठा दावा, म्हणाले- 'मतदान जाणूनबुजून कमी करवले जात आहे

Lok Sabha Election 2024: राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात दुपारी 1 वाजे पर्यंत 27.78 टक्के मतदान

पुढील लेख
Show comments