Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुढील 3 दिवस कडक उन्हाचे असून 12 जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी केला

Heat Wave
Webdunia
शनिवार, 9 एप्रिल 2022 (15:13 IST)
हवामान खात्याने इशारा दिला आहे की उष्णतेच्या लाटेसंदर्भात नागरिकांना सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील कमाल तापमानाचा पारा वाढला आहे. पुढील तीन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येणार असून हवामान विभागाने 12 जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, जळगाव तर नागपूर, चंद्रपूर, अकोला, भंडारा या जिल्ह्यांत काही भागात उष्णतेची लाट वाढली आहे. मराठवाड्यासह कोकण, पश्चिम महाराष्ट्रात आणि विदर्भात उष्णतेचा चटका वाढणार आहे.
 
 दक्षिणेकडील बहुतांश भागांसह महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

LIVE: कन्नड तालुक्यात सामूहिक विवाह सोहळ्यात अन्नातून 600 जणांना विषबाधा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सामूहिक विवाह सोहळ्यात अन्नातून 600 जणांना विषबाधा, एका मुलाचा मृत्यू

पाकिस्तानी जरी बिळात लपले असले तरी आम्ही त्यांना शोधून काढून एकनाथ शिंदेंचा इशारा

Honour killing In Jalgaon :जळगावमध्ये माजी सीआरपीएफ अधिकाऱ्याने मुलीची हत्या करून जावयाला जखमी केले

रशियन जनरलच्या हत्येच्या आरोपीला अटक,गाडीत ठेवलेली स्फोटके

पुढील लेख
Show comments