Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत संततधार सुरुच, ऑरेंज अलर्ट

Webdunia
मुंबईत पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात सलग दुसऱ्या दिवशी पावासाची संततधार सुरुच आहे. यामुळे लोकांच्या समस्या वाढल्या आहे. जागोजागी पाठी साचत आहे. मागील 24 तासात जोरदार पाऊस पडला आहे. हवामान खात्याने 6 सप्टेंबरपर्यंत मुंबईत जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असून ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आले आहे, जेव्हाकि दुपारी हायटाइड अलर्ट जाहीर केले गेले आहे.
पावसाची रिपरिप सुरुच असल्यामुळे रस्ते वाहतुकीचाही वेग मंदावला आहे. पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले असून बेस्ट बसांचे रुट परिवर्तित करण्यात आले आहे.
बीएमसीने बुधवारी शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. हार्बर लाइनवर ट्रेन उशिराने धावत आहे आणि काही ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.
गणेशोसत्वामुळे अनेक लोकं रस्त्यावर असल्यामुळे समस्या अधिकच वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उंच लाटांमुळे बीएमसीने लोकांना समुद्राजवळ जाऊ नये अशी चेतावणी जाहीर केली आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments