Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नागरिकांच्या विरोधानंतर कोल्हापुरात अखेर हेल्मेट सक्ती मागे

Webdunia
शुक्रवार, 14 जुलै 2017 (07:38 IST)

जनतेच्या मोठ्या विरोधानंतर कोल्हापूर आणि इतर  पाच शहरात सुरु केलेली  हेल्मेटसक्ती पूर्णतः  थांबवण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्यासोबत सर्वपक्षीय नेत्यांची  बैठक झाली. त्यात सर्व बाबी ऐकून घेवून हा निर्णय घेतला गेला आहे. 

कोल्हापूरसह सातारा, सांगली, पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीणमध्ये15 जुलैपासून   हेल्मेटसक्तीचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्याला राजकीय वळण दिले गेले आणि नागरिकांनी सुद्धा मोठा विरोध दर्शवला होता. त्यामुळे सर्व पक्षीय सदस्यांनी पोलिस महानिरीक्षकांची भेट घेतली. जनजागृती करत आपण लोकांना हेल्मेट वापरायला सांगितले पाहीजे असे बैठकीत ठरले आहे.या बैठकीला शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर, महापौर हसीना फरास यांच्यासह सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

२०१९ च्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे शिंदेंना मुख्यमंत्री बनवू इच्छित होते, पण....संजय राऊतांचा मोठा दावा

LIVE: दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया समोर

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया

कोण आहे रेखा गुप्ता? दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री, जाणून घ्या

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माजी कन्नड आमदार हर्षवर्धन जाधव यांची तुरुंगात रवानगी

पुढील लेख
Show comments