Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अकोल्यात उच्चांकी 47.2 अंश तापानाची नोंद

Webdunia
सोमवार, 29 एप्रिल 2019 (10:29 IST)
राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग वगळता राज्यात सर्वच ठिकाणी तापानाचा पारा 40 अंशांच्या पार गेला आहे. यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमान रविवारी अकोल्यात नोंदवण्यात आले. अकोल्याचे तापान 47.2 अंश नोंदवण्यात आले आहे. तर वर्ध्यातही तापानाचा पारा 45.7 अंशावर पोहोचला आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजामध्येही 47 अंशाच तापानाने उच्चांक गाठला आहे.
 
अकोल्यात शनिवारी 46.7 अंश तर वाशिम आणि परभणीमध्ये 45 अंश तापानाची नोंद करण्यात आली, किमान तापान 25 अंश कोल्हापुरात नोंदवण्यात आले. दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस राज्याच्या काही भागात तापमानाचा पारा अधिक वर चढणार आहे. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments