Dharma Sangrah

अरबी समुद्रात पुन्हा चक्रीवादळ? राज्यात पुढचे ४ दिवस पावसाचे

Webdunia
गुरूवार, 18 नोव्हेंबर 2021 (07:31 IST)
अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याचा मोठा परिणाम, महाराष्ट्राच्या किनारपट्टीसह राज्याच्या अनेक भागांवर होणार आहे. परिणामी, येत्या रविवारपर्यंत (२१ नोव्हेंबर) राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस होण्याचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. हवामानशासात्र विभागाचे शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी म्हटले आहे की, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीमध्ये द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. परिणामी किनारपट्टी व आतल्या भागात ढगाळ वातावरण राहणार आहे.हे कमी दाबाचे क्षेत्र येत्या ४८ तासात किनारपट्टीपासून दूर जाऊन अजून दाट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या आजपासून येत्या २१ नोव्हेंबरपर्यंत राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

एफआयआरमध्ये नाव नसणे म्हणजे क्लीन चिट नाही, पार्थ जमीन घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका

शिवसेनेचे 22 आमदार भाजपमध्ये जाणार!आदित्य ठाकरेंच्या दाव्याने गोंधळ

इंडिगो संकट जाणूनबुजून घडवले गेले होते का? सरकारने नोटीस बजावली, चौकशी सुरू

LIVE: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली

वन्यजीवांसाठी अनंत अंबानी यांना जागतिक मानवतावादी पुरस्कार, वंताराला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली

पुढील लेख
Show comments