Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उन्हाळ्यात भयंकर काळजी घ्या

Webdunia
शुक्रवार, 10 मार्च 2017 (15:02 IST)
उन्हाळा  सुरु झाला असून  त्यामुळे नागरिकांनी दुपारी 12 ते साडेतीन या कालावधीत उन्हात बाहेर जाणे आणि शारीरिक श्रमाची कामे करणे टाळने गरजेचे आहे.  असा सल्ला राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना दिला  आहे. उन्हाळा उष्णतेच्या लाटेचा राहणार असल्याने शारीरिक ताण पडून मृत्यू होण्याच्या शक्यतेमुळे ही खबरदारी घेण्याच्या सूचना या विभागाने दिल्या आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उन्हाळ्यात राज्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक असणार आहे.त्यामुळे नागरिकांनी सर्व तोपरी काळजी घेणे गरजेचे असून तसे न केल्यास जीवाला धोका निर्माण होवू शकतो असेही स्पष्ट केले आहे.
 

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

बुरख्याच्या वादावर माधवी लता बोलल्या कोणाला घाबरत नाही

पाकिस्तानकडे बांगड्याही नाहीत... पंतप्रधान मोदींनी भारत आघाडीवर निशाणा साधला

मुंबईत 29 लाखांना विकले रीवा येथून चोरीला गेलेले सहा महिन्यांचे बाळ

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

पत्नीने वेळेवर जेवण न दिल्याने संतप्त पतीने कुऱ्हाडीने वार करून हत्या केली

पुढील लेख
Show comments