Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जळगाव जिल्हा लवकरच अनलॉक होणार?

Webdunia
गुरूवार, 29 जुलै 2021 (08:13 IST)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यात लागू केलेल्या निर्बंधामध्ये आणखी शिथिलता मिळावी अशी मागणी नागरिक, व्यापाऱ्यांकडून वारंवार होत आहे. जिल्ह्यातील कोरोनातील सकारात्मक रुग्णांची आकडेवारी गेल्या आठवडाभरात १० च्या आतच आहे. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शासनाला जिल्हा अनलॉक करण्याची मागणी केली आहे.
 
जिल्ह्यासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. मात्र कोरोना बाबतचे नियम आणि निर्बंध काही शिथील होत नाही. नागरिकांना हे नियम शिथिल होण्याची आस लागली आहे. त्यातच जिल्ह्यातील नागरिकांना एक आनंदाची वार्ता मिळाली आहे. ती म्हणजे जळगाव जिल्ह्यातील नियम शिथील करून जळगाव जिल्हा अनलॉक करावा असा प्रस्ताव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी राज्य शासनाला दिला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments