Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शरद पवार लोकशाहीवर प्रचंड विश्वास - जितेंद्र आव्हाड

Webdunia
शनिवार, 5 ऑगस्ट 2017 (15:14 IST)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पावर  यांच्या संसदीय कारकीर्दीस ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विधान सभेत मांडण्यात आलेल्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना आ. जितेंद्र आव्हाड  यांनी पवार साहेबांचा लोकशाहीवर प्रचंड विश्वास असून ज्यांना सत्तेच्या दरवाज्यापासून कोसो दूर रहावं लागत होतं त्यांना सत्तेच्या केंद्रापर्यंत नेण्याचं काम शाहूंनंतर पवार साहेबांनी केलं, असे म्हटले. इथल्या महिलांवर अन्याय होऊ नये त्यांना समानता मिळावी म्हणून महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय पवार साहेबांनी घेतला. पवार साहेबांनी केलेल्या कामांमुळे आज आपला देश ४२ देशांना पोसत आहे. बेळगावचा प्रश्न कधीच सुटला असता अशी आखणी पवार साहेबांनी केली होती, पण दुर्दैवाने ९५ साली सत्ता गेली आणि तो प्रश्न प्रलंबित राहिला. पवार साहेबांना प्रत्येक गोष्टीत रस आहे त्यामुळे क्रिकेट, साहित्य, कला या सर्व क्षेत्रांसाठी त्यांनी काम केलं, असंही ते म्हणाले..

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकली क्रोधद्दष्टी, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर नेपाळने बंदी घातली

घरात झोपले होते लोक, कॉलोनीमधील जनरेटरमध्ये लागली आग

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सामानाची झडती

दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची प्रचारसभा,राज ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र एकाच मंचावर

पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा होर्डिंग कोसळले, सुदैवाने जीवित हानी नाही

सात्विक-चिराग जोडीने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले

Russia-China: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी घेतली शी जिनपिंग यांची भेट

SRH vs GT : पावसामुळे सनरायझर्स हैदराबादला प्लेऑफमध्ये

पुढील लेख
Show comments