Marathi Biodata Maker

मार्चमध्ये परीक्षा झाल्यानंतर शाळेला सुट्टी

Webdunia
गुरूवार, 29 मार्च 2018 (09:15 IST)

मार्चमध्ये परीक्षा झाल्यावरही 30 एप्रिलपर्यंत शाळा सुरु ठेवण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय अखेर मागे घेण्यात आला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हा घोषणा केली असून आपण अधिकाऱ्यांना बोलावून सूचना देणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. याआधी मार्चमध्ये परीक्षा झाल्यावरही 30 एप्रिलपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय होता. शिक्षण विभागाच्या या निर्णयावर पालकांसहित शिक्षकांकडूनही टीका होत होती. अखेर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.  हा निर्णय केंद्र सरकारच्या आदेशानंतर घेण्यात आला होता अशी माहिती त्यांनी यावेळी दिली असून आवश्यकता भासली तर पुढील शैक्षणिक वर्षात लागू करु, असंही विनोद तावडेंनी सांगितलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

Maharashtra Budget अजित पवारांना आठवून ज्येष्ठांना रडू कोसळले; फडणवीस, शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या प्रशासकीय क्षमतेची आठवण केली

हार्दिक पंड्याने मुलगा अगस्त्यला ४ कोटी रुपयांची आलिशान कार भेट दिली, माजी पत्नी नताशा स्टॅनकोविचने ती स्वीकारली

LIVE: महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू

सोलापूर : प्रेमविवाहानंतर एक वर्षात तरुणाने आत्महत्या केली; आपल्या मुलीसाठी भावनिक संदेश सोडला

आम्ही मराठी माणसांची ताकद दाखवू; रोहित पवार का संतापले?

पुढील लेख
Show comments