suvichar

राज ठाकरे यांना कोहिनूर मिल प्रकरण भोवणार ?

Webdunia
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019 (09:06 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईव्हीएम विरोधात देशव्यापी वातावरण निर्मितीसाठी पुढे आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नऊ ऑगस्टला क्रांतीदिनी होणाऱ्या ईव्हीएमविरोधी मोर्चासाठी निमंत्रण देण्यासाठी पश्चिम बंगालला देखील गेले आहेत. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन निमंत्रण देखील दिले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपविरोधात राज यांनी जो प्रचार केला होता, मात्र स्वतःचे उमेदवारच नसल्याने त्याचा फारसा परिणाम  झाला नाही. असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांची डोकेदुखी होऊ शकते असे चित्र आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार राज ठाकरे सक्तवसुली संचलनालयाच्या रडारवर असून, लवकरच ईडीकडून त्यांना समन्स बजावण्याची येणार आहेत. कोहिनूर मिल क्रमांक तीनच्या व्यवहारामध्ये राज यांची महत्त्वपूर्ण भूमिका असून, व्यवहारावरून राज ईडीच्या यादीमध्ये असल्याची चर्चा आहे.
 
राज यांचा पक्षाचा मुंबई-पुणे-नाशिक मध्ये प्रभाव आहे. या पटट्यात सत्ताधारी भाजपकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर राज यांची तोफ नियंत्रित करणासाठीही प्रयत्न सूरू आहेत. दरम्यान, ईडीने कोहिनूर सीटीएनएलचे मुख्य वित्त अधिकाऱ्यांचा जबाब नोंदवला आहे. पुढील टप्पा म्हणून राज यांना समन्स बजावण्यात येणार आहे. त्यामुळे राज यांच्न्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

सर्वोच्च' निर्णयावर ट्रम्प संतापले, सर्व देशांवर 10% जागतिक टॅरिफची घोषणा केली

एआय इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये महाराष्ट्राकडून डिजिटल प्रशासनाचा एक नवा चेहरा सादर : मंत्री आशिष शेलार

मुस्लिम समुदायासाठी 5% आरक्षण रद्द ,महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान

LIVE: मुस्लिम समुदायासाठी 5% आरक्षण रद्द ,महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान

अमरावती ग्रामीणमध्ये रस्ते अपघातांना आळा, पोलिसांची 10ब्लॅक स्पॉट्सवर विशेष मोहीम सुरू

पुढील लेख
Show comments