Dharma Sangrah

कोल्हापुरात परिस्थिती अतिगंभीर

Webdunia
गुरूवार, 8 ऑगस्ट 2019 (15:53 IST)
कोल्हापूर जिल्ह्यात महापूराने परिस्थिती अतिगंभीर झाली आहे. जिल्ह्यात येणारे सर्व मार्ग ठप्प झाले आहेत. राष्ट्रीय महामार्गा क्रमांक चारसह सर्वच मार्गांवर वाहतूक खोळंबल्याने व महापुराने वेढा घातल्याने जिल्ह्याला होणारा जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा थांबला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा भासू लागला आहे. 
 
गोकुळचे लाखो लिटर दुध रस्त्यावर अडकल्याने ते दूध आता खराब होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांत कोल्हापूर शहराभोवती पुराची मगरमिठी अधिकच घट्ट झाली आहे. शेकडो घरांत पुराचे पाणी शिरल्याने लाखो लोक बेघर झाले आहेत. पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. दोन दिवसांत घरातील जेवण-खाद्यपदार्थ व पाणी संपल्याने पूरग्रस्त जीवाच्या चिंतेबरोबरच तहान-भुकेने व्याकूळ झाले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

LIVE: मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर जमीन बळकावल्याचा आरोप

उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौरांचा लोकांना सल्ला; म्हणाल्या...

Heat wave warning महाराष्ट्र जास्त का तापत आहे? विदर्भाने राजस्थानला मागे टाकले; भारतीय हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला

ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा मिळणार की कठोरता वाढणार? बैठकीनंतर मराठी अनिवार्यतेबाबत मंत्री सरनाईक म्हणाले.....

न्यूझीलंडसोबतच्या ऐतिहासिक व्यापार करारामुळे भारतातील तरुणांसाठी नवीन संधी निर्माण झाल्या

पुढील लेख
Show comments