Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तहानलेल्या लातूरला आठवड्यात दोनदा पाणी

Webdunia
गुरूवार, 22 डिसेंबर 2016 (09:38 IST)
रेल्वेतील पाणी वाटपामुळे आणि भयानक दुष्काळ सहन केल्यामुळे पूर्ण देशात लातूर भूकंपानंतर चर्चेत आले होते. मात्र पूस योग्य झाला आणि पिण्याची पाण्याची चिंता कमी झाली. त्यामुळे आता येत्या १५ जानेवारीपासून लातुरकरांना आठवड्यातून दोनवेळा पाणी पुरवठा केला जाणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत एकूण ४७ विषयांना मंजुरी देण्यात आली. शहरात १४ ठिकाणी नव्याने सिग्नल बसवणे, अण्णाभाऊ साठे नगरात साठेंच्या नावाने कमान उभी करणे, कर्मचार्‍यांना सेवांतर्गत आश्वासित लाभ दिले जातील, प्रमुख रस्ते आणि चौकांना नावे देणे, ऑक्सिजन पार्क उभे करणे, मुलांसाठी चिल्ड्रन पार्क उभारणे, अभिनेते श्रीराम गोजमगुंडे यांच्या नावाने दरवर्षी साहित्य कला क्षेत्रात उत्तम काम करणार्‍या व्यक्तीस ५१ हजार रुपये आणि मानचिन्ह प्रदान करणे, पे अ‍ॅंड पार्क कामास मुदतवाढ देणे आदी विविध कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

12वीचा निकाल उद्या लागणार

IPL 2024: पहिल्या क्वालिफायरमध्ये हैदराबादचा सामना कोलकाताशी

स्मृति इराणी यांनी गौरीगंजमध्ये केले मतदान, विकसित भारत संकल्प आणि महिला कल्याणासाठी टाकले मत

समुद्रात संपले नावेचे इंधन, भारतीय तटरक्षक दलाने वाचवले 26 लोकांचे प्राण

नाइट्रोजन पान खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलीच्या पोटात झाले छिद्र

या दिवशी महाराष्ट्रात आणि मुंबईत होणार Monsoon ची एन्ट्री, जाणून घ्या मोठे अपडेट

लोकसभा निवडणूक 2024 : महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यात 13 सिटांसाठी मतदान

लज्जास्पद! 13 वर्षाच्या मुलाने मोठ्या बहिणीला केले प्रेग्नंट

भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने पहिल्यांदाच मतदान केलं

मुंबईमधील फ्लॅटमध्ये वृद्ध दांपत्याची आत्महत्या, दुर्गंधी आल्यामुळे पोलिसांनी तोडले दार

पुढील लेख
Show comments