Marathi Biodata Maker

तहानलेल्या लातूरला आठवड्यात दोनदा पाणी

Webdunia
गुरूवार, 22 डिसेंबर 2016 (09:38 IST)
रेल्वेतील पाणी वाटपामुळे आणि भयानक दुष्काळ सहन केल्यामुळे पूर्ण देशात लातूर भूकंपानंतर चर्चेत आले होते. मात्र पूस योग्य झाला आणि पिण्याची पाण्याची चिंता कमी झाली. त्यामुळे आता येत्या १५ जानेवारीपासून लातुरकरांना आठवड्यातून दोनवेळा पाणी पुरवठा केला जाणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत एकूण ४७ विषयांना मंजुरी देण्यात आली. शहरात १४ ठिकाणी नव्याने सिग्नल बसवणे, अण्णाभाऊ साठे नगरात साठेंच्या नावाने कमान उभी करणे, कर्मचार्‍यांना सेवांतर्गत आश्वासित लाभ दिले जातील, प्रमुख रस्ते आणि चौकांना नावे देणे, ऑक्सिजन पार्क उभे करणे, मुलांसाठी चिल्ड्रन पार्क उभारणे, अभिनेते श्रीराम गोजमगुंडे यांच्या नावाने दरवर्षी साहित्य कला क्षेत्रात उत्तम काम करणार्‍या व्यक्तीस ५१ हजार रुपये आणि मानचिन्ह प्रदान करणे, पे अ‍ॅंड पार्क कामास मुदतवाढ देणे आदी विविध कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

मतदानापूर्वी नागपुरात गोंधळ, पालकमंत्री बावनकुळे यांच्या गाडीला घेरले; पोलिस तैनात

Indian Army Day 2026 : भारतीय लष्कर दिन

नवीन पीएडीयू मशीन्सवरून विरोधक सतर्क, राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल

मतदानाच्या काही तास आधी नागपुरात प्रभाग ११ मधील भाजप उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर हल्ला

Maharashtra Municipal Corporation Elections बीएमसीसह २९ महानगरपालिका संस्थांसाठी मतदान सुरू

पुढील लेख
Show comments