Festival Posters

आघाडी सरकारचे अनेक आमदार आमच्या संपर्कात - नारायण राणे

Webdunia
मंगळवार, 6 जुलै 2021 (09:36 IST)
'12 जणांचं निलंबन करण्यात आलं असलं तरी आघाडी सरकारचे अनेक आमदार आमच्या संपर्कात' असल्याचं भाजप नेते नारायण राणेंनी म्हटलंय.
 
"अधिवेशनाच्या आधी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद ध्यायची असते पण ते पळून गेले, त्यांना कोणतंही गांर्भीय नाही म्हणून त्यांनी दोन दिवसांचं अधिवेशन ठेवलं.एकीकडे स्वतःला वाघ म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूने कोल्ह्यासारखा पळ काढायचा," अशा शब्दांत नारायण राणेंनी टीका केलीय.
 
"कोरोनामुळे 1 लाख 30 हजार लोक मृत्युमुखी पडले,पण तरीदेखील त्याची गांभीर्याने चर्चा झाली नाही.मुख्यमंत्रीही यावर गंभीर नाहीत. इतकंच काय आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांचे पैसेही अजून दिलेले नाहीत.असा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात झाला नाही. जो कॅबिनेटला जात नाही, ना अधिवेशन घेत. आणि असा मुख्यमंत्री शरद पवारांना चालतो?" असा सवाल नारायण राणेंनी केलाय.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

पुण्यात शाळकरी मुलासोबत शिक्षकाने केले अश्लील कृत्य, गुन्हा दाखल

LIVE: महायुती सरकारने २२ वर्षांचा रोडमॅप निश्चित केला

ऑस्ट्रेलियात सोशल मीडियावर बंदी; 16 वर्षांखालील मुले फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरू शकणार नाहीत

भारताने दक्षिण आफ्रिकेला 74 धावांत गुंडाळून 101 धावांनी मोठा विजय मिळवला

आपत्कालीन लँडिंग दरम्यान विमान कारवर आदळले

पुढील लेख
Show comments