Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

26 मार्चच्या शेतकरी संघटनांच्या भारत बंदला काँग्रेसचा पाठिंबा

Webdunia
बुधवार, 24 मार्च 2021 (07:50 IST)
केंद्रातील मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या आणि महागाईच्या विरोधात देशातील विविध शेतकरी संघटनांनी शुक्रवार 26 मार्च रोजी 'भारत बंद’ घोषणा केली आहे. या देशव्यापी संपाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा सक्रिय पाठींबा असून यादिवशी राज्यभर उपोषण आंदोलन केले जाणार आहे अशी माहिती प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
 
नाना पटोले यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, 26 मार्च रोजी काँग्रेसतर्फे राज्यातील जिल्हा आणि तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी उपोषण केले जाणार आहे. यामध्ये काँग्रेस नेते चंद्रकांत हंडोरे हे नागपूरात ,कुणाल पाटील अमरावतीत, शिवाजीराव मोघे औरंगाबाद येथे, बसवराज पाटील हे पुण्यात आणि नाशिकमध्ये आमदार प्रणिती शिंदे तसेच ठाण्यात नसीम खान हे पदाधिकारी वकार्यकर्त्यांसह उपोषणास बसणार आहेत. 

संबंधित माहिती

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

प्रामाणिकपणा ! मुंबईत सफाई कामगाराला रस्त्यावर 150 ग्रॅम सोनं सापडलं, पोलिसांच्या ताब्यात‍ दिले

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

पुढील लेख
Show comments