Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तळीये गाव वसवण्याची जबाबदारी म्हाडा घेणार - जितेंद्र आव्हाड

MHADA will take responsibility for setting up Taliye village - Jitendra Awhad Maharashtra News Regional Marathi News In Marathi Webdunia marathi
Webdunia
रविवार, 25 जुलै 2021 (10:25 IST)
रायगडमध्ये तळीये गावात दरड कोसळून कित्येक नागरिकांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. येथील अनेक घरं दरडीखाली गाडली गेल्याने हे गाव उद्ध्वस्त झालं आहे.
 
दरम्यान,येथील नागरिकांच्या पुनर्वसनाची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली आहे,अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं.
 
या विषयी माहिती देताना ट्विट करत आव्हाड म्हणाले,"कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झाले तळीये ता. महाड हे पूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली आहे.
 
"मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिला की कोणालाही अडचण भासू देणार नाही. ती पूर्ण करायला ही सुरुवात आहे. ही सूचना मला पवार साहेबांनी केली होती," असं आव्हाड म्हणाले.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल मलाडमधील एका व्यक्तीला अटक

पत्नीने खोटे आरोप आणि आत्महत्येच्या धमकी देणे मानसिक क्रूरता: मुंबई उच्च न्यायालय

बेपत्ता अडीच वर्षांच्या मुलीचा बॅगेत मृतदेह आढळला; तपास सुरू

LIVE: Alert ! पश्चिम रेल्वेने मुंबईतील एसी लोकल गाड्यांबाबत मोठी अपडेट, तारखा आणि मार्ग तपासा

‘बघ न बेबी मी काय केले’ नागपुरात एकतर्फी प्रेमात प्रियकराने मुलीच्या नातेवाईकाची दिवसाढवळ्या हत्या केली

पुढील लेख
Show comments