Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यातील १२ हजार ४२० नागरिकांचे स्थलांतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष

सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यातील १२ हजार ४२० नागरिकांचे स्थलांतर  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष
Webdunia
सोमवार, 17 मे 2021 (15:29 IST)
“ताऊक्ते” चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव तसेच मदत व पुनर्वसन सचिवांकडून सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्य़ातील 12 हजार 420 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
 
रत्नागिरी जिल्ह्यातील 3 हजार 896, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 144 आणि रायगड जिल्ह्यातील 8 हजार 380 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या बचाव व मदतकार्यासाठी संबंधित जिल्हा व राज्य प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

न्यूझीलंडमध्ये पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले, भूकंपाची तीव्रता 6.5 मोजली गेली

मुंबईत ऑस्ट्रेलियन नौदलाच्या महिला अधिकाऱ्याचा विनयभंग, ड्रायव्हरला अटक

शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्याने रस्त्याच्या मधोमध माजी नगरसेवकाला मारहाण केली, गैरवर्तन केल्याचा आरोप

LIVE: छत्रपती संभाजीनगरमध्ये आजपासून 8 एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

महाराष्ट्र विधानसभेने महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर

पुढील लेख
Show comments