Dharma Sangrah

Monsoon Session: मणिपूर घटनेवरून विरोधकांचा सभात्याग

Webdunia
शुक्रवार, 21 जुलै 2023 (13:06 IST)
आज विधिमंडळाचा पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस असून काल इर्शाळवाडी येथे दरड कोसळून 16 जण मृत्युमुखी झाले तर 100 हुन अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती सभागृहात देण्यात आली होती. या वरून आज काँग्रेसचे नाना पटोले यांनी आजची इर्शाळवाडीची स्थिती काय आहे ही माहिती दिली नाही.

कोकणातील अनेक गावांतील स्थिती आहे की, तिथे वीज, नाही, रस्ते नाही. या साठी शासनाने काही चर्चा केली पाहिजे. तसेच इर्शाळवाडी पीडितांना राज्य सरकार कडून 5 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. ही रकम सद्य परिस्थितीला पाहता कमी आहे. सरकारने रक्कम वाढवून देण्याची मागणी नाना पटोले यांनी केली आहे. 
 
पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस असून सभागृहात विरोधकांनी मणिपूरच्या घटनेचा निषेध करत गोंधळ केला आणि समान नागरी कायदा सुरु करण्यापूर्वी मणिपूरच्या घटनेकडे लक्ष द्या असे म्हणत गदारोळ केला. 
 
मणिपूरच्या घटनेबाबत प्रश्न उपस्थित कण्यात आले. पंतप्रधान अद्याप या घटनेवर मौन का बाळगून आहे असे विचारण्यात आले. या गदारोळ मुळे लोकसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले.आता पावसाळी अधिवेशनाचे पुढील कामकाज सोमवार पासून सुरु होणार आहे. 
 
Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

वडील जिवंत असताना मुलाने ही ५ कामे करू नयेत, हिंदू धर्मात मुलांसाठी खास नियम

Tips for storing lemon pickles लिंबाचे लोणचे वर्षानुवर्षे या पारंपारिक पद्धतींने साठवा

प्रेम म्हणजे नक्की काय असतं? शब्दांच्या पलीकडचं एक नातं!

Valentine's Week Full Calendar 2026 व्हॅलेंटाईन वीकचे ७ दिवस: रोज काय खास करावं? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

२०२७ पर्यंत 'मंगळ' देणार मोदींना बळ; त्यानंतर भारतीय राजकारणात कोणाचा सूर्योदय?

सर्व पहा

नवीन

LIVE: नरहरी झिरवाल मंत्रीपदाचा राजीनामा देणार?

अजित पवारांना राष्ट्रवादी सोडण्यास भाग पाडण्यात आले, विलीनीकरणानंतर ते पक्षाचे नेतृत्व स्वीकारणार होते; शशिकांत शिंदे यांचा मोठा दावा

नागपूरमध्ये शिवभोजन चालकांनकडून चंद्रशेखर बावनकुळेंना धक्काबुक्की; पालकमंत्र्यांनी कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश दिले

परभणी महापौर वाद; जर बाळासाहेब असते तर त्यांनी तुम्हाला हाकलून दिले असते- शिरसाट यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला

आंतरराष्ट्रीय मनी लाँडरिंग सिंडिकेटचा पर्दाफाश, १०० कोटींपेक्षा जास्त किमतीचा घोटाळा; मुंबई पोलिसांनी मोठा खुलासा केला

पुढील लेख
Show comments