Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मिनी विधानसभेची रणधुमाळी सुरु

Webdunia
शुक्रवार, 27 जानेवारी 2017 (15:52 IST)
राज्यातील 10 महापालिका, 15 जिल्हा परिषद आणि 165 पंचायत समित्यांसाठी उमेदवारी अर्ज शुक्रवारपासून दाखल करता येणार  आहेत. यात 3 फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल करता येणार असून 4 फेब्रुवारीला अर्जांची छाननी होणार आहे. सात फेब्रुवारीला अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत असेल.
 
राज्यातल्या 10 महापालिकांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार असून 23 फेब्रुवारीला निकाल जाहीर होईल. तर 25 जिल्हा परिषदांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. 16 फेब्रुवारीला मतदानाचा पहिला टप्पा पार पडणार असून यात 15 जिल्ह्यांचा समावेश असेल. दुसऱ्या टप्प्यासाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार असून महापालिकांसोबतच जिल्हा परिषदांचा निकाल 23 फेब्रुवारीलाच जाहीर होणार आहे.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments