Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाण्याची पातळी वाढल्याने पेट्रोल पंप व हॉटेलात अडकले शंभराहून अधिक नागरिक

Webdunia
मुंबई सोबत महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे सखल भागात पाणी साचले असून, बदलापूर, ठाणे, नवी मुंबई, कल्याण याठिकाणी मुसळधार पावसाने अक्षरश: थैमान घातल्याचे दिसून येते आहे, तर उल्हास नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. 
 
मुंबईसह नवी मुंबईतील सततच्या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणी पाणीच झाले आहे. याचा मोठा फटका कल्याणजवळील एका पेट्रोल पंप पूर्णपणे पाण्याखाली गेला असून,  या ठिकाणी 100 लोक अडकले आहेत. तर त्याच्या बाजूलाच असलेल्या दोन हॉटेलमध्येही काही जण अडकले आहेत. तसेच अनेक चारचाकी गाड्याही पाण्याखाली गेल्या आहेत. या ठिकाणच्या रस्त्यात पाणी जास्त असल्याने बचाव कार्यात अडथळा येत आहे. मात्र या ठिकाणी दोन हेलिकॉप्टर आणि बचाव बोटी पोहोचल्या असून मदत कार्य जोरात सुरु आहे.
 
पिकनिकसाठी रिसोर्टला गेलेले 40 लोक अडकले
तर दुसरीकडे अंबरनाथच्या शांतीसागर रिसॉर्टमध्ये पिकनिकसाठी गेलेले 40 लोक अडकले आहे. या ठिकाणी अडकलेल्या लोकांनी व्हिडीओच्या माध्यमातून मदतीसाठी हाक दिली आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments