rashifal-2026

धक्कादायक : मुंबईत रेल्वे अपघातात 6 दिवसात 61 जणांचा मृत्यू

Webdunia
सोमवार, 8 मे 2017 (11:31 IST)

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या रेल्वेत अपघातात  गेल्या सहा दिवसात 61 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईच्या तीनही उपनगरीय रेल्वे मार्गांवर उपघात झाले आहेत. या अपघातात तब्बल 61 जणांन जीव गमवावा लागला आहे. यातील सर्वाधिक म्हणजे १५ जणांचा मृत्यू शनिवारी झाले आहेत. त्यापैकी कुर्ला स्थानकातच 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समजते आहेत. तर कल्याणनजीक झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. इतर स्थानकात 7 जणांचा मृत्यू झाला.

सर्व पहा

नक्की वाचा

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

सर्व पहा

नवीन

ग्रामीण स्वराज्य संस्थांमध्ये बदलांची तयारी सुरू, मुख्यमंत्र्यांना सादर केला महत्त्वाचा प्रस्ताव

बजरंग दलाच्या माजी शाखेचे अध्यक्ष यांची जुन्या वैमनस्यातून हत्या; नागपूर मधील घटना

बाळासाहेब आज इथे नाहीत हे बरे झाले! राजकीय परिस्थितीवर राज ठाकरेंचा तीव्र उपहास

LIVE: चंद्रपूर काँग्रेसमध्ये फूट वडेट्टीवार आणि धानोरकर आपापल्या नगरसेवकांशी झाले वेगळे

शिवसेना सर्वात वाईट काळातून जात आहे, असे राऊत यांनी मुंबई महापौरपदावर म्हटले

पुढील लेख
Show comments