Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नागपूर : कालव्यात आंघोळीसाठी गेलेले चार विद्यार्थी वाहून गेले

Webdunia
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2024 (09:23 IST)
रामटेकजवळील पेंच नदीच्या कालव्यात सोमवारी चार विद्यार्थी वाहून गेल्याचे घटना महाराष्ट्रातील नागपूर घडली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार राज्य आपत्ती दलाने मनदीप पाटील वय 17, मयंक मेश्राम वय 14, अनंत साबेर वय 13 आणि मयूर बागरे वय 15 यांचा शोध सुरू केला आहे. तसेच नुकतेच नदीतून पाणी सोडण्यात आल्याने कालव्यातील पाण्याचा प्रवाह वाढल्याने ते वाहून गेल्याचे पोलीस अधिकारींनी सांगितले.  
 
तसेच अंधारामुळे शोध मोहीम तूर्तास पुढे ढकलण्यात आली होती. मंगळवारी पुन्हा शोधमोहीम सुरू होणार आहे. सर्व विद्यार्थी रामटेक येथील इंदिरा गांधी विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

मोदी सरकारचा प्रत्येक अर्थसंकल्प म्हणजे निवडणूक पॅकेज… संजय राऊत यांनी टोला लगावला

मुंबई विमानतळावर अपघातात परदेशी प्रवाशासह 5 जण जखमी

गुजरातमध्ये भीषण अपघात, भाविकांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून पाच जणांचा मृत्यू

नाशिक पोलिसांनी छापा टाकून 5 देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले

LIVE: देशातील पहिले AI विद्यापीठ महाराष्ट्रात बांधले जाणार

पुढील लेख
Show comments