Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमजद खान नावाने टॅप झाला होता नाना पटोलेंचा फोन, वळसे पाटलांची माहिती

Webdunia
रविवार, 27 फेब्रुवारी 2022 (10:12 IST)
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फोन टॅपिंग प्रकरणात नवी माहिती उघड केली आहे. कोणत्या नेत्यांचे फोन टॅप झाले याबाबत त्यांनी माहिती दिली.
 
त्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले नाना पटोले यांचा फोन टॅप करण्यात आला होता. अमजद खान नावाने त्यांच्या फोनचं टॅपिंग करण्यात आल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.
फोन टॅपिंग प्रकरणात महाविकास आघाडी सरकार कारवाई करत आहे. त्याअंतर्गत पुण्यातील तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
 
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबरोबरच बच्चू कडू, आशिष देशमुख, संजय काकडे यांचे फोन टॅप करण्यात आले होते, अशी धक्कादायक माहिती पाटील यांनी दिली.
 
पटोले यांचा नंबर अमजद खान, बच्चू कडू यांचा नंबर निजामुद्दीन बाबू शेख, तर संजय काकडे यांचे दोन नंबर परवेज सुतार आणि अभिजीत नायर आणि आशिष देशमुख यांचे रघू सोरगे आणि महेश साळुंखे या नावाने दाखवत त्यांचे कॉल टॅप केले होते.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Navratri 2024 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवी मंदिरे

Ekadashi Shradh 2024 पितरांच्या उद्धारासाठी एकादशी श्राद्ध नक्की करावे, सद्गती मिळेल

घरात कटकटी होत आहेत? तर हे 5 प्रभावी उपाय नक्की करून पहा

कोणी मनुका खाऊ नये? या लोकांनी रिकाम्या पोटी किशमिश खाल्ल्यास समस्या वाढू शकतात

केवळ फायदेच नाही, अंडी खाल्ल्याने होऊ शकतात आरोग्याला हे 6 नुकसान

सर्व पहा

नवीन

कोरोना महामारीदरम्यान मृत्यू झालेल्या 5 कोरोना योद्ध्यांना दिल्ली सरकार प्रत्येकी 1 कोटी रुपये देणार

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले

दिल्लीहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये प्रवाशांच्या जेवणात आढळले झुरळ

मुंबई सिनेट निवडणुकामध्ये शिवसेनाने यश मिळवला, ही तर विजयाची सुरुवात -आदित्य ठाकरे

अरविंद केजरीवाल लवकरच मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार

पुढील लेख
Show comments