rashifal-2026

राणे यांचा मंत्रिमंडळ प्रवेश निश्चित : बापट

Webdunia
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017 (10:33 IST)
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा मंत्रिमंडळ प्रवेश निश्चित असून, त्याचा शिवसेना-भाजप युतीवर कोणताही परिणाम होणार नाही. युती मजबूत आहे आणि सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ निश्चित पूर्ण करेल, असा विश्वास राज्याचे नागरी अन्न पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी व्यक्त केला. 
 

मंत्री बापट म्हणाले, 'भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंवर आरोप असले, तरी ते निर्दोष ठरतील. त्यानंतरच त्यांचा मंत्रिमंडळ प्रवेशाचा निर्णय होईल.' कर्जमाफी योग्य शेतकऱ्यालाच मिळावी, यासाठी सरकार आग्रही असल्याने लाभार्थ्यांची यादी तपासण्याचे काम सुरू आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास उशीर होत असल्याचे मंत्री बापट यांनी सांगितले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

हिवाळी अधिवेशन शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कामगिरीची यादी देत २०३५-२०४७ साठीचा रोडमॅप मांडला

स्मार्ट मीटर वादावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक मोठा आदेश जारी केला

शेतकरी कर्जमाफी वर सरकार 1 जुलै पर्यंत योजना जाहीर करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान

मुंबई महाराष्ट्राचीच राहिल, महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

LIVE: महाराष्ट्र सरकार दहिसर आणि जुहू रडार स्टेशन हलवणार

पुढील लेख
Show comments