suvichar

२० जुलै ते २० ऑगस्ट दरम्यान ‘जवाब दो’ आंदोलन

Webdunia
सोमवार, 17 जुलै 2017 (10:02 IST)
डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 20 जुलै रोजी चार वर्षे पूर्ण होत आहेत. पण अजूनही त्यांचे मारेकरी सापडले नाहीत. त्याविरोधात २० जुलै ते २० ऑगस्ट दरम्यान ‘जवाब दो’ आंदोलन असून संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात हे आंदोलन केले जाणार आहे. अशी माहिती अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली आहे.
 
मारेकऱ्यांची नावे तसेच दाभोलकरांच्या हत्येशी संबंधित असलेल्या संघटनांची नावे समोर आली असूनही याविरोधात ठोस कारवाई होत नाहीत. याचा तपास करण्यासाठी तपास यंत्रणा सक्षम आहे, परंतु राजकीय इच्छाशक्ती दिसत नाही. त्याविरोधात हे 'जवाब दो' आंदोलन असून संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात हे आंदोलन केले जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील आमदार खासदाराला भेटून याचा जाब विचारून निवेदन देण्यात येणार आहे,  असे अविनाश पाटील यांनी सांगितले.
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला ३० मे पासून उपोषण करण्याचा अल्टिमेटम

सरकारने माझी सुरक्षा आणि वाहने परत घ्यावीत, खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

सात्विक-चिराग जोडी उपांत्य फेरीत, सिंधू-लक्ष्याचा प्रवास संपला

मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र सरकारला ३० मे पासून उपोषण सुरू करण्याचा अल्टिमेटम दिला

CBSE बोर्डचा नवा नियम : आता इयत्ता ९वी-१०वी मध्ये तीन भाषा शिकणे अनिवार्य असणार, नियम १ जुलैपासून लागू

पुढील लेख
Show comments