Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कर्जमाफी ही सरकारची जबाबदारी; उपकार नाही - धोंडगे

सरकार कर्जमाफी
Webdunia
शेतकऱ्याला कर्जमाफी देणे, दुष्काळात मदत करणे, नुकसान भरपाई देणे ही सरकारची जबाबदारी असते. सरकार शेतकरी वर्गावर उपकार करत नाही, असे खडेबोल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या किसान सेलचे अध्यक्ष शंकरअण्णा धोंडगे यांनी सरकारला सुनावले. पाथरी येथील शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते.
 
पुढे ते म्हणाले की, याआधीच्या सरकारने आपातकालीन परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत केली आहे. मात्र हे भाजप-शिवसेना सरकार वेगवेगळ्या युक्त्या लढवून पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे. शेतीमालाचा भाव ठरवणाऱ्या समित्यांना वैधानिक दर्जा देणे गरजेचे आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. किसान मंचच्या वतीने येत्या २ ऑक्टोबर रोजी नाशिक येथे भव्य शेतकरी मेळावा पार पडणार आहे. नाशिक येथे होणाऱ्या या मेळाव्याला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शंकरअण्णा धोंडगे यांनी यावेळी केले.
सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

LIVE: मिशन भिकारीमुक्त महाराष्ट्र,करण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाला मंजुरी

मिशन भिकारीमुक्त महाराष्ट्र,करण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाला मंजुरी

महाराष्ट्र दिन: इतिहास आणि संस्कृती आणि समाजिक चेतनेचा संदेश देणारे 10 मराठी चित्रपट

मदर डेअरीचे दूध महागले, प्रति लिटर 2 रुपयांनी दरवाढ

चंद्रपूरमध्ये पावसाने कहर केला, रस्त्यावर झाडे पडली,पिकांचे मोठे नुकसान झाले

पुढील लेख
Show comments