Marathi Biodata Maker

आता सरपंचही थेट जनतेमधून निवडण्याचा प्रस्ताव : पंकजा मुंडे

Webdunia
गुरूवार, 27 एप्रिल 2017 (20:50 IST)

नगराध्यक्षांप्रमाणे आता सरपंचही थेट जनतेमधून निवडण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. येत्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात राज्यभरातल्या 8 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्यावेळी या निर्णयाची अंमलबाजवणी करण्याचा प्रयत्न असणार आहे. यात उपसरपंचांची निवड मात्र ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधून केली जाईल. तीन चतुर्थांश बहुमतानेच सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर होऊ शकेल, असा प्रस्ताव आहे. राज्य मंत्रिमंडळाची येत्या एक महिन्यात सदर प्रस्तावाला मंजुरी मिळवली जाईल आणि विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्या संबंधीचे विधेयक पारित करुन सप्टेंबर-ऑक्टोबरमधील निवडणुकीपासून त्याची अंमलबजावणी करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. 

 
सर्व पहा

नक्की वाचा

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

सर्व पहा

नवीन

पत्नीने तिच्या पतीसाठी दोन गर्लफ्रेंड्स शोधल्या, एका धक्कादायक नात्याची एक अनोखी कहाणी

भारतीय सैन्याचा सुलतान, Rifle mounted Robots पाहून शत्रूचे मनोबल खचले

OYO हॉटेलमध्ये तरुणीची हत्या: बेपत्ता झाल्यानंतर २४ तासांनी मृतदेह सापडला, वारंवार चाकूने वार

LIVE: पुण्यातील ससून रुग्णालयाने इतिहास रचला, TNDM शी जोडलेल्या नवीन उत्परिवर्तनाची पुष्टी केली

मुंबईत मसाज थेरपिस्टने महिलेवर हल्ला केला... केस ओढले, मुक्का मारला, मुलाला देखील ढकलले, व्हि‍डिओ व्हायरल

पुढील लेख
Show comments