Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लग्नात 300 जणांना विषबाधा

Webdunia
सोमवार, 23 मे 2022 (16:34 IST)
काल 22 रोजी नलंगा तालुक्यातील केदारपूर येथील एका मुलीचे देवणी तालुक्यातील साकोळ येथील मुलाशी थाटमाता येथे हा विवाह पार पडला. लग्नासाठी केदारपूर, काटजेवलगा, जावळगा, अंबुलगा बु, सिंदखेडसह अनेक गावातील वऱ्हाडी आले होते. भात, वरण, बुंदी, चपाती, वग्या या भाज्या होत्या. संध्याकाळनंतर लग्नात जेवण घेतलेल्या लोकांना पोटात दुखू लागले. पोटदुखी, उलट्या, जुलाब अशी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढू लागली.
 
 रुग्णांना वलंडी प्राथमिक आरोग्य, निलंगा उपजिल्हा रुग्णालय, अंबुलगा बू, काटेवलगा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि देवणी तालुक्यातील जवळगा येथील उपकेंद्रात दाखल करण्यात आले. काही तासांतच सुमारे अडीच ते तीनशे वऱ्हाडी उपचारासाठी पोहोचल्या
 
 या लग्नात ज्यांनी वारणा घेतला नाही त्यांना कोणतीही हानी झाली नाही. या सर्वांना पोटदुखी व उलट्यांचा खूप त्रास सहन करावा लागला. एवढ्या मोठ्या संख्येने लोक अचानक उपचारासाठी आल्याने वैद्यकीय यंत्रणेत मोठी गर्दी झाली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments