Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कॉंग्रेसची २५ ऑगस्टला निघणार ‘पोलखोल यात्रा’

Webdunia
सोमवार, 19 ऑगस्ट 2019 (10:08 IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपविरोधातील काँग्रेसची ‘पोलखोल यात्रा’ २० ऑगस्ट ऐवजी २५ ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. २० ऑगस्ट रोजी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती असल्याने ही यात्रा पुढील ढकलण्यात आली आहे. कॉंग्रेस नेते नाना पटोले ही यात्रा काढणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मोजरी गावातून महाजनादेश यात्रेस सुरुवात केली होती तिथूनच कॉंग्रेसही पोलखोल यात्रा सुरू करणार आहे .
 
दरम्यान, कोल्हापूर, सांगलीच्या पुरग्रस्तांसाठी राज्य सरकारने काढलेल्या जीआरबाबत नाना पटोले यांनी अकोला येथे पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यावर ‘दुसरा बाजीराव पेशवा आणि फडणवीस यांचे काम सारखेच’ अशी टीका केली होती. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यास नंदुरबार येथून सुरुवात होणार आहे. तर पैठण येथील संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेस १९ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments