Festival Posters

मोदींच्या भाषणावर राजकीय टीकास्त्र

Webdunia
मंगळवार, 8 फेब्रुवारी 2022 (12:45 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर दिलं, यावेळी त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांनी गुजरातमधून 1033 ट्रेन्स तर महाराष्ट्रातून 817 ट्रेन्स आणि पंजाबमधून 430 ट्रेन्स सोडल्याचा रेल्वे मंत्रालयाचा डेटा माध्यमांसमोर ठेवला. 
 
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी पंतप्रधान मोदींना उद्देशून म्हटलं आहे. तसेच मोदी भाजपचे पंतप्रधान नसून देशाचे पंतप्रधान आहेत, असा टोलाही सुप्रीया सुळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना लगावला आहे. 
 
 दीड तासांचं पंतप्रधानांचं भाषण झालं त्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे म्हणाल्या की खूप अपेक्षेनं मी त्या भाषणाकडे पाहत होते. कारण खूप अडचणीच्या काळातून आपला देश चालला आहे. महामारीतून संपूर्ण जग हळूहळू बाहेर पडतंय. त्यामुळे माननिय पंतप्रधानांनी आपल्या सर्वांना एक दिशा द्यावी, अशी अपेक्षा होती. पण दुर्दैव की, आपल्या महाराष्ट्राबाबत पंतप्रधान जे बोलले ते दुर्दैवी. मला स्वतःला वैयक्तिकपणे दुःख देणारी गोष्ट. ज्या राज्यानं फुल न फुलाची पाकळी म्हणा. पण 18 खासदार भाजपला महाराष्ट्रानं निवडून दिले आहेत. हे अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. ते भाजपचे पंतप्रधान नसून देशाचे पंतप्रधान आहेत.  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीतील १७ जागांसाठी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला

सोलापूरमध्ये हॉटेलच्या खोलीत रील स्टार रोहिणी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला; ३० जूनपूर्वी २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची माफी दिली जाणार

नाशिक जिल्ह्यातील काश्यपी धरणात जोडपे आणि दोन किशोरवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पुढील लेख
Show comments