Dharma Sangrah

सावधान, मुंबईच्या प्रदुषणाने गाठला उच्चांक

Webdunia
मुंबईच्या  हवेने सोमवारी प्रदुषणाचा सर्वाधिक उच्चांक गाठला. ‘सफर’ संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईच्या पश्चिम उपनगरामधील काही भागांमध्ये सर्वाधिक वायू प्रदूषण झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये वांद्रे-कुर्ला संकुल या भागामध्ये सर्वाधिक असे वायू प्रदूषण झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्याखालोखाल अंधेरी, मालाड, बोरीवली, चेंबूर, माझगाव, कुलाबा, वरळी, भांडूप यांचा नंबर लागतो.  
 
सफर या संकेतस्थळावर वातावरणातील प्रदूषणाची नोंद केली जात आहे. सफरने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वांद्रे-कुर्ला संकुल येथे सर्वाधिक असे ३४१ पर्टिक्युलेट मॅटर धूलिकणांची नोंद झाली आहे. 
 
त्याखालोखाल अंधेरी येथे ३३९ पर्टिक्युलेट मॅटर धूलिकणांची नोंद झाली आहे. मालाड येथे ३११, बोरीवलीमध्ये २८७, कुलाबा १४५, वरळी १३९ पर्टिक्युलेट मॅटर इतके धूलिकणांची नोंद झाली आहे. मध्य उपनगरातील भांडूपच्या हवेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात धुलिकण मिसळले आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र बोर्ड इयत्ता १०वी ते १२वीच्या बोर्ड परीक्षा डिजिटल पद्धतीने घेणार

भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱ्यासाठी आणि महिला टी-२० विश्वचषक २०२६ साठी मुंबईहून रवाना

"बच्चू कडू यांना मंत्री म्हणून नियुक्त करणे ही माझी खूप मोठी चूक होती" म्हणाले-उद्धव ठाकरे

रविवारी मेन आणि हार्बर लाईनवर मध्य रेल्वे कडून मेगा ब्लॉक, अनेक गाड्या रद्द

महाराष्ट्र बोर्डाची नवी योजना, इयत्ता १०वी ते १२वीच्या बोर्ड परीक्षा डिजिटल पद्धतीने घेणार

पुढील लेख
Show comments