Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यातील 'या ' जिल्ह्यात पावसाचा अलर्ट

Webdunia
मंगळवार, 22 मार्च 2022 (10:06 IST)
सध्या तापमानात वाढ होऊन उकाडा जाणवत आहे. मुंबई आणि ठाण्यासह उपनगरात ढगाळ वातावरण आहे. राज्यात काही भागात येत्या 2 दिवसात पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. राज्यातील काही भागात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण या भागात 23,24,25 मार्च रोजी पावसाच्या हलक्या सरी बरसणार.
सध्या बंगालच्या उपसागरामध्ये चक्री वादळाचा अलर्ट देण्यात आला आहे. तिथे कमी दाबाचे तीव्र क्षेत्र निर्माण झाल्यामुळे त्याचा परिणाम दक्षिणेकडील राज्यांसह महाराष्ट्रावर होणार आहे.  

संबंधित माहिती

पीएम नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये केला मोठा खुलासा, म्हणाले काँग्रेस अल्पसंख्यांकांना देऊ इच्छित आहे 15 प्रतिशत बजेट

मुलगा आणि मुलीच्या प्रेमापोटी संपुष्टात आली शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची पार्टी- अमित शाह

मध्यप्रदेशात भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू, एक गंभीर

भारताने चीन सीमेजवळ टँक रिपेअर युनिट उभारले, पाकिस्तानची अवस्था बिकट

माझे काम संपल्यावर मी मी निघून जाईन, कोहलीचे मोठे वक्तव्य

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

पुढील लेख
Show comments