Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Rain Update :राज्यात पुढील 3 -4 दिवस पावसाचा जोर वाढणार

Webdunia
सोमवार, 5 सप्टेंबर 2022 (16:38 IST)
ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीलाच राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर मात्र, पावसाचा जोर कमी झाला त्यामुळे बळीराजाच्या चिंतेत भर पडली. मात्र, गणरायाचं आगमन होताच, राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली.

राज्यात पुढील दोन ते तीन दिवस काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. राज्यात येत्या गुरुवार पासून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसे कोकण, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, लातूर, परभणी, उस्मानाबाद, चंद्रपूर, नाशिक, यवतमाळ, बुलडाणा आणि हिंगोली या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली. 

संबंधित माहिती

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

राज्यात पुन्हा येणार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना दिला पावसाचा अलर्ट

एक्सप्रेस वेवर भाविकांनी भरलेल्या चालत्या बसला आग, आठ जण जिवंत जळाले

World AIDS Vaccine Day 2024:विश्व एड्स वैक्सीन दिवस आज,इतिहास, महत्व जाणून घ्या

पुढील लेख
Show comments